1) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?
1) मुंबई
2) नागपूर
3) पुणे
4) औरंगाबाद
योग्य उत्तर: नागपूर
2) राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते?
1) मुख्यमंत्री
2) पंतप्रधान
3) राष्ट्रपती
4) सर न्यायाधीश
योग्य उत्तर: राष्ट्रपती
3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो?
1) मुख्यमंत्री
2) राज्यपाल
3) राष्ट्रपती
4) सभापती
योग्य उत्तर: राज्यपाल
4) भारतात किती घटक राज्य आहेत?
1) 29
2)28
3) 26
4)25
योग्य उत्तर: 29
5) भारतातील सर्वच घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर निश्चित करण्याचे ठरले?
1) लोकसंख्येच्या
2) भाषेच्या
3) धर्माच्या
4) जातीच्या
योग्य उत्तर: भाषेच्या
6) भारतातील सर्व घटकराज्यांच्या शासनयंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखे आहे. त्याला कोणत्या राज्याचा अपवाद आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) उत्तर प्रदेश
4) जम्मु- काश्मीर
योग्य उत्तर : जम्मु- काश्मीर
No comments:
Post a Comment